[6/27, 7:57 AM] +91 95119 97311: सुरेश ११ ११👈🏻😉
पोलिस भरती E-Quiz:
🛑... हे केरळ राज्यातील प्रमुख बंदर आहे.
Ans : कालिकत
🛑केंद्र सरकारला कायदेविषयक सल्ला देण्यासाठी महान्यायवाद्याची नेमणूक कोण करते ?
Ans : राष्ट्रपती
🛑भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोठे आहे
Ans : अलाहाबाद
🛑ब्रिटिशांनी पिंडारयांचा बिमोड..........साली केला.
Ans : १८१७-१८
🛑.............यांच्या मते १८५७ चा उठाव म्हणजे " The Crisis Came;It Speedily Changed Its Character And Became A National Insurrection".
Ans : जी.बी. मॅलेसन
🛑………याच्याशी अधिकारकाक्षांवरून झालेल्या वादामुळे लॉर्ड कर्झनने पदाचा राजीनामा दिला.
Ans : किचेनेर
🛑कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते ?
Ans : नाबार्ड
🛑ठिकठिकाणी धर्मशाळा व रुग्णालये स्थपन करण्याचे कार्य कोणी केले .
Ans : गाडगे महाराज
🛑बेंटीकच्या काळात भारतीयांच्या नेमणुका उच्च पदांवर प्रामुख्याने.........खात्यात करण्यात आल्या.
Ans : न्याय
🛑हे विश्वची माझे घर |ऐसी जयाची माती स्थिर |किंबहुना चारचार |आपणची जाला ||असे कोण म्हणतात ?
Ans : संत ज्ञानेश्वर
🛑या समाज सुधारकच्या प्रयत्नामुळे १९१७ सालच्या कॉंग्रेस अधिवेशनात अस्पृशता निवारण संबंधीचा ठराव समंत झाला .
Ans : महर्षी वी.रा.शिंदे
🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ,,,,हे ठिकाण लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे .
Ans : सावंतवाडी
🛑रायगड जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे .
Ans : अलिबाग
🛑ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या ' विधवाविवाह ' या पुस्तकाचा मराठीर अनुवाद करणारा समाजसुधारक कोण?
Ans : विष्णूशास्त्री पंडित
🛑उपराष्ट्रपती पदासाठी उभी राहणारी व्यक्ती .............मध्ये निवडून येण्यास पात्र असली पाहिजे.
Ans : राज्यसभा
🛑खेडेपाडी कीर्तनाद्वारे लोक्जागृती करणारे समाजसुधारक कोण .
Ans : १ व २ दोन्ही
🛑कृष्णा व कोयनेचा संगम ... येथे होतो .
Ans : कराड
🛑केंद्रीय मूल्यवर्धित कर कशावरती लावला जातो ?
Ans : वस्तूचे उप्तादन ते
🛑विक्रीच्या प्रत्येक टप्प्यावर
सरपंच समिती स्थापनेची शिफारस...............या समितीने केली होती.
Ans : ल.ना.बोगीरवर
🛑राष्टीय विकास परिषदेची स्थापना कधी झाली ?
Ans : ६ ऑगस्ट १९५२
🛑हिंदुस्थान या देशाला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर देशात भाषावार प्रांतरचनेच तत्व स्वीकारून त्यानुसार भाषा निहाय प्रांताची नव्यान रचना केली जाते हे तत्व कॉंग्रेस च्या अधिवेशनात मन्या करण्यात आले .
Ans : नागपूर (१९२० )
🛑भारतात सर्वाधिक सिमेंट कारखाने .. या राज्यात आहेत .
Ans : बिहार
🛑पंतप्रधानाची नेमणूक ...........करतात.
Ans : राष्ट्रपती
🛑युरोपीय सत्तांच्या भारतात प्रवेशासंभ्रातील खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता ?
Ans : पोर्तुगीजांनी १४९९ मध्ये गोवा ताब्यात घेतला.
🛑...........योजनेनंतर पहिल्यांदाच वार्षिक योजनाची अंमलबजावणी झाली .
Ans : चौथे
🛑लोकमान्य टिळकांचा जन्म केव्हा झाला .
Ans : २३ जुलै ,१८५६
🛑फाळणीमुळे बंगालचे परिवर्तन दुस-या आयर्लंड मध्ये होईल असा इशारा कृष्णकांत मिश्रा यांनी कोणत्या वर्तमान पत्रात दिला .
Ans : संजीवनी
🛑नाबार्डचे पहिले चेअरमन कोण होते ?
Ans : एन.रामकृष्णय्या
🛑भंडारदरा धारणास कोणत्या नावाने ओळखले जाते .
Ans : विल्सन बंधारा
🛑भारतीय घटना तयार करण्यासाठी .........कालावधी लागला .
Ans : २ वर्षे ११ महिने १८ दिवस
🛑घटक राज्यातील विधान परीषद असावी किंवा नसावी हे ठरविण्याचे अधिकार घटनेच्या .......कलमानुसार संबधित घटक राज्याना आहेत .
Ans : कलम १६५
🛑भारतात वृत्तपत्र व्यवसायाला ......... याने कलकत्ता येथे प्रारंभ केला.
Ans : ऑगस्टम हिकी
🛑नगराध्यक्षणां पदावरून काढण्यासाठी.........सदस्यांनी अविश्वास ठरावासाठी आधी लेखी तक्रार करणे गरजेचे आहे.
Ans : १ / २
🛑रयतवारी पद्धती........साली दक्षिण व पश्चिम भारतात लागू करण्यात आली.
Ans : 1800
🛑कोकणी, मणिपुरी,नेपाळी या भाषांचा आठव्या परिशिष्टात समावेश...........व्या घटनादुरुस्तीने केला.
Ans : 71
🛑मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास ...........असे म्हणतात .
Ans : बँक दर
🛑२००१ च्या जणगणनेनुसार लोकसंख्येची सर्वात कमी घनता खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
Ans : अरुणाचल प्रदेश
🛑संपत्तीचा हक्क हा ..............हक्क आहे .
Ans : कायदेशीर
🛑१८१३ चा चार्टर अॅक्ट.............गव्हर्नर जनरलच्या काळात संमत झाला.
Ans : लॉर्ड मिंटो
🛑भारताचे उपराष्ट्रपती हे ..... चे पदसिद्ध अध्यक्ष असतात
Ans : राज्यसभा
🛑घटनेच्या कलम ५ मध्ये .....ची तरतूद केलेली आहे .
Ans : प्रारंभीचे नागरीकत्व
🛑१९८९-९० साली ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रमाला .........योजनेत समाविष्ट करण्यात आले .
Ans : जवाहर रोजगार योजना
📃📃📃📃📃📃📃📃📃📃
[6/27, 7:58 AM] +91 95119 97311: सुरेश ११ ११👈🏻😉
Q
एका दुकानदाराने एक घड्याळ 630 रूपयाला विकली असता त्याला 5 टक्के नफा मिळाला असेल तर त्या घड्याळाची खरेदी किंमत किती ?
a) 580
b) 600
c) 610
d) यापैकी नाही
B✅✅✅
Q).
असतो मा सदगमय कुठुन घेतले आहे ?
a) ऋग्वेद मधुन
b) सामवेद मधुन
c) यजुर्वेद मधुन
d) अर्थवेद मधुन
B✅✅✅✅
Q).
उपनिषद पुस्तके आहे ?
a) धर्म वर
b) योग वर
c) पद्वति वर
d) दर्शन वर
D✅✅✅✅
Q).स्थायी बंदोबस्त नुसार जमीनदारान्ना पूर्ण भुकराच्या किती टक्के राज्याला दयायचे निश्चित झाले?
a) 89%
b) 80%
c) 81%
d) 85%
A✅✅✅✅
Q).भारतामधे इंग्रजाच्या काळात प्रथम जनगणना कोणाच्या कार्यकाळात झाली?
a) लॉर्ड डलहौजी
b) लॉर्ड मिंटो
c) लॉर्ड कर्जन
d) लॉर्ड मेयो
D✅✅✅✅
Q).इंग्रजानी प्रथम कॉफ़ी च्या बागा कुठे लावल्या?
a) वायनाडा जनपद
b) कुर्ग जनपद
c) नीलगिरि जनपद
d) चिकमंगलूर जनप
A✅✅
Q).नीळ शेतकरयाच्या दुर्दशेवर लिहलेल्या' नील दर्पण' या पुस्तकाचे लेखक कोण होते?
a) लाला लाजपत राय
b) राजा राममोहन राय
c) रवींद्रनाथ टैगोर
d) दीनबंधु मित्र
D✅✅✅
Q).18व्या शतकात बंगाल मधे वस्त्र उद्योगाचे पतन होण्याचे काय कारण होते?
a) ब्रिटन द्वारा वस्त्र उद्योगावर बंदी मुळे
b) स्थानिक जनते द्वारा कंपनीच्या विरोधामुळे
c) ब्रिटन ला निर्यात केलेल्या मालाला असलेल्या जास्त करामुळे
d) यापैकी काही नाही
C✅✅
Q). २०१७ ची लिटल मिस युनिव्हर्स इंटरनेट सौंदर्य स्पर्धा जिंकणारी पद्मालया नंदा ही कोणत्या राज्याची रहिवासी आहे. ?
a) पश्चिम बंगाल
b) मणिपूर
c) मिझोरम
d) ओडीसा
D✅✅
Q). ‘AUSINDEX 17’ हा सैन्य अभ्यास फ्रामटाले या शहरात चालू असून तो पुढीलपैकी कोणत्या दोन देशांच्या मधील आहे. ?
a) भारत आणि ऑस्ट्रिया
b) भारत आणि जर्मनी
c) भारत आणि ऑस्ट्रेलिया
d) भारत आणि आइसलँड
A✅✅✅
Q). "वन फॅमिली इन अ टाइम" च्या संयुक्त राष्ट्रसंघातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालाप्रमाणे, २०१६ च्या जागतिक प्रेषण-प्राप्तकर्त्यांच्या यादीमध्ये कोणत्या देशाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.?
a) फ्रान्स
b) जर्मनी
c) भारत
d) इटली
C✅✅✅
Q). पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये तेथील राज्य सरकारने गुणवत्ता परिषदेसाठी ब्रिटीश कौन्सिलबरोबर सामंजस्य करार केला आहे. ?
a) सिक्कीम
b) शिलॉंग
c) मेरठ
d) दार्जिलिंग
D✅✅
Q). नुकतीच २०१७ साली झालेली जी -७ या देशांची पर्यावरण मंत्रालयाची बैठक पुढील कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती. ?
a) व्हेनिस
b) बोलोने
c) टोकियो
d) ह्योस्टन
C✅✅✅
* ५-१७ जून २०१७ या दरम्यान ब्रिक्स देशांच्या कृषी मंत्र्यांची सातवी बैठक कोठे पार पडली आहे
१) जयपुर, भारत
२) नानजिंग, चीन
३) जोहान्सबर्ग, दक्षिण अफ्रीका
४) सेंटपीटर्सबर्ग, रूस
B✅✅✅
आत्ताच सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश आणि पद्मविभूषण पी एन भगवती यांचे निधन झाले. ते ----------------- या कालावधीत त्यानी भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले
१) वर्ष १९९५-९६
२) वर्ष १९८८-९०
३) वर्ष १९८५-८६
४) वर्ष १९७६-७८
C✅✅✅
“Mann Ki Baat: a social revolution on radio” हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहीले आहे
१) जितेंद्र सिंग
२) उदय माहुरकर
३) पंकज कुमार [
४)राजेश जैन
A✅✅
पहिल्यांदाच महिलासाठी "झॅन टीवी" हे टेलिव्हिजन चॅनल कोणत्या देशाने सुरु केले
१) नेपाळ
२) इराण
३)अफगाणिस्तान
४) इस्रायल
D✅✅✅
चीनकडून एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला ------- या आहेत
१) राधिका जीआर
२) अंशु जमशेप्पा
३)अनिता कुंडू
४)अरुणिमा सिन्हा
D✅✅
खालीलपैकी ------ हे शहर भारतातील पहिले मालवाहतूक शहर ठरले
१) नवी दिल्ली
२) उदयपूर
३) वाराणसी
४) चेन्नई
D✅✅✅
------------- या राज्यसरकारने लोकांसाठी डिजिटल वॉलेट "टी-वॉलेट" सुरू केले आहे?
१) कर्नाटक
२) ओडिशा
३) तेलगंगा
४) मणिपूर
C✅✅✅
भारतातील पहिल्या स्मार्टकार्ड-आधारित सार्वजनिक सायकलींग शेअरिंग (पीबीएस) Trin- Trin कोणत्या शहरात सुरु झाली
१) म्हैसुर
२) नवी दिल्ली
३)लखनऊ
४)चेन्नई
C✅✅✅ chek karun baga me sure nhi
प्रश्न:-
2017 जागतिक पर्यावरण दिनाची ची---------- ही थीम होती
१) Green Economy: Does it include you?
२) Raise Your Voice Not The Sea Level
३)Connecting People to Nature
४)Think.Eat.Sav
B✅✅✅✅
Q). ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (एनपीसीआय) लवकरच क्रेडिट कार्ड व्यवसायात पदार्पण करणार असून ‘एनपीसीआय’तर्फे ‘कोची मेट्रो प्रोजेक्ट’साठी कोणते कार्ड सादर करण्यात येणार आहे. ?
a) गेट अँड गो
b) टॅप अँड गो
c) वेट अँड वॉच
d) गेट अँड रन
B✅✅✅
[6/27, 7:59 AM] +91 95119 97311: Q).
महाराष्ट्रात ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो ?
a) ग्रामसेवक
b) सरपंच
c) उपसरपंच
d) तलाठी
A✅✅✅
लोकायुक्ताची निवड _ करतो.
a) राष्ट्रपती
b) पंतप्रधान
c) राज्यपाल
d) मुख्यमंत्री
C✅✅
Q).
अमेरिकेत दर _ वर्षांनी अध्यक्ष पदासाठी निवडणुक होते .
a) तीन
b) चार
c) पाच
d) सहा
B✅✅
Q).
सध्याची महाराष्ट्र विधानसभा कितवी आहे ?
a) 11
b) 12
c) 16
d) 14
B✅✅✅✅
Q).
संविधानाच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या संविधानदुरस्तीद्वारे अंतर्भूत करण्यात आला ?
a) चव्वेचाळीसव्वी
b) एकोणचाळीसाव्वी
c) शहात्तराव्वी
d) बेचाळीसाव्वी
D✅✅✅
Q).
घटनात्मक बाब तपासण्यासाठी किमान किती न्यायाधीशांचे घटनापीठ स्थापनकरण्याची तरतूद आहे ?
a) . एक
b) तीन
c) चार
d) पाच
D✅✅✅
Q).
कोणत्या कलमान्वये राज्य व समवर्ती सूची वगळता इतर विषयांवर कायदे करण्याचाअधिकार केंद्राला असतो
a) कलम 368
b) कलम 144
c) कलम 248
d) कलम 124
C✅✅✅
Q).
संसदीय समित्यांचे पदाधिकारी नेमण्याचा अधिकार कोणाला आहे ?
a) पंतप्रधान
b) राष्ट्रपती
c) उपराष्ट्रपती
d) लोकसभेचे सभापती
D✅✅✅
Q).
भारतीय निवडणूक आयोगाचा दर्जा कोणत्या स्वरूपाचा आहे ?
a) सल्लागार
b) कायदेशीर
c) संविधानात्मक
d) प्राधिकरण
C✅✅✅
Q).महाराष्ट्राच्या विधान परिषदेची संख्या किती ?
a) 72
b) 36
c) 90
d) 78
D✅✅✅
Q).महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि सदस्यांची नियुक्ती कोण करते ?
a) भारताचे राष्ट्रपती
b) महाराष्ट्राचे राज्यपाल
c) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
d) भारताचे पंतप्रधान
B✅✅✅
Q).पंचायत समितीच्या उत्पननाचे मार्ग कोणते ?
a) घरपट्टी
b) जकात
c) जमिनकर
d) वरीलपैकी एकही नाही
D✅✅✅✅
Q).सन 2009 मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वधिक निवडणुकीत किती महिला उम्मेदवार निवडूण आल्या ?
a) पंच्याहत्तर
b) एकोणसाठ
c) त्रेसास्ठ
d) पंचावन्न
B✅✅
Q).महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या महापौरांचा कालावधी खालीलपैकी कोणता ?
a) एक वर्ष
b) अडीच वर्ष
c) पाच वर्ष
d) साडेतीन वर्ष
B✅✅✅
D✅✅
Q).राष्ट्राचा वास्तविक शासक ( Real head) कोण असतो ?
a) राष्ट्रपती
b) उपराष्ट्रपती
c) पंतप्रधान
d) केंद्रीय गृहमंत्री
C✅✅✅
Q).पोलीस पाटलाला शिक्षा करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
a) सरपंच
b) ग्रामसेवक
c) पोलीस निरीक्षक
d) तहसीलदार
D✅✅
Q).गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरते ?
a) गावातून गोळा होणारा महसूल
b) लोकसंख्या
c) गावाचेक्षेत्रफळ
d) वरील तीनही घटकांवरून
B✅✅✅
Q).पंतप्रधान हे __ चे पदसिध्द अध्यक्ष असतात.
a) योजना आयोग
b) निवडणूक आयोग
c) भारतीय लोकसेवा आयोग
d) वित्त आयोग
A✅✅✅✅
कोणत्या शहरास मृतांचे शहर असे म्हणतात?
a) हडप्पा
b) मोहंजोदाडो
c) लोथल
d) कालिबंगन
C✅✅✅✅
Q).
मुंबई इलाक्यातील शिक्षणप्रसाराच्या कार्यात विशेष रस घेणारे मुंबई इलाक्याचे पहिले गव्हर्नर कोण?
a) रॉबर्ट ग्रँट
b) सर विल्यम हंटर
c) माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
d) ग्रँट डफ
C✅✅✅✅
Q).
वॉरन हेस्टींग्ज यांच्यानंतर भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
a) सर जॉन शोअर
b) सर जॉन मक्फरसन
c) लॉर्ड कॉर्नवालीस
d) लॉर्ड वेलस्ली
B✅✅✅✅
A heaven born general या शब्दात कोणी क्लाईव्हचा गौरव केला?
a) विल्यम पिट्ट
b) जॉर्ज कॉर्न वॉल
c) पी.ई. रॉबर्ट
d) मिडलटोन
A✅✅
Q).लॉर्ड डलहौसी यांच्यानंतर .......हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला.
a) लॉर्ड केनिंग
b) लॉर्ड एल्गिन
c) लॉर्ड लिटन
d) लॉर्ड ॲकलंड
A✅✅✅
Q).लॉर्ड डलहौसी हा ....... या कालावधीत भारताचा गव्हर्नर जनरल होता.
a) 1828-1835
b) 1836-1842
c) 1842-1848
d) 1848-1856
D✅✅✅
Q).लॉर्ड डलहौसी हा कोणाच्या राजीनाम्यानंतर लगेचच भारताचा गव्हर्नर जनरल बनला?
a) सर जॉन शोअर
b) लॉर्ड विल्यम बेंटिक
c) सर चार्ल्स मेटकाफ
d) लॉर्ड हार्डींग्ज पहिला
D✅✅✅
Q).1845-46 मधील पहिले इंग्रज शीख युध्द कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दित झाले ?
a) लॉर्ड विल्यम बेंटिक
b) सर चार्ल्स मेटकाफ
c) लॉर्ड हार्डींग्ज
d) लॉर्ड डलहौसी
C✅✅
[6/27, 7:59 AM] +91 95119 97311: Q).
भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली ?
a) रासबिहारी बोस
b) गोपालकृष्ण गोखले
c) वि. दा सावरकर
d) दादाभाई नौरोजी
C✅✅6
6
Q).
भारतीय राष्ट्रीय कांग्रेसची पहिली महिला अध्यक्षा कोण ?
6
a) सरोजिनी नायडू
b) अरूणा असफअली
c) अँनी बेझंट
d) विजयालक्ष्मी पंडित
C✅✅✅
Q).लक्ष्मीज्ञान हा ग्रंथ कोणी लिहला ?
a) गोपाल कुष्ण गोखले
b) आचार्य अत्रे
c) गोपाल हरी देशमुख
d) साने गुरूजी
C✅✅✅✅
Q).नेटिव्ह इंप्रूव्मेंट सोसायटीची स्थापना कोणी केली ?
a) बाबा पद्मनजी
b) ना.म.जोशी
c) बाळशास्त्री जांभेकर
d) गोपाळ हरी देशमुख
C✅✅
Q).इंडिया डिवायडेड ह्या पुस्तकाचे लेखन कोणी केले ?
a) स्वातंत्र्यवीर सावरकर
b) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
c) डॉ. राजेंद्र प्रसाद
d) सरदार पटेल
C✅✅✅
Q).खालीलपैकी कोणी नाग महिला नेत्या गायदिन लियू यांना राणी हि पदवी देउन सन्मानित केले ?
a) सुभाषचंद्र बोस
b) महात्मा गांधी
c) पंडित नेहरू
d) सरदार पटेल
C✅✅✅✅
Q).खालीलपैकी कोणाच्या मते 1857 चा उठाव म्हणजे सुसंकृतपणा (ब्रिटीश) व रानटीपणा यामधील झगडा होतो ?
a) व्ही. ए. स्मिथ
b) सर जॉन लॉरेन्स
c) टी. आर. होल्म्स
d) सायमन फ्रेजर
C✅✅✅
Q).पंजाबमध्ये अहमदिया आंदोलन कोणी सुरू केले ?
a) सर सय्यद अहमद खान
b) लियाकत अली
c) खाफर खान
d) मिर्झा गुलाम अहमद
D✅✅✅✅
Q).1802 रोजी वसई येथे झालेल्या तहात दुसर्या बाजीरावाने तैनाती फौजचा स्वीकार केला. त्यावेळी भारताचा गवर्नर जनरल कोण होता ?
a) वॉरेन हेस्टींगज
b) वेलस्ली
c) डलहौजी
d) कॉर्नवॉलिस
C✅✅✅
Q).सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कधी केली ?
a) 1928
b) 1946
c) 1939
d) 1942
C✅✅✅
Q).खालीलपैकी कोणावर लोकमान्य टिळकांनी मानहानीचा खटला भरला होता ?
a) वॅलेंटाइन चिरोल
b) गो.ग. आगरकर
c) थॉमस कूक
d) लॉर्ड लिटन
A✅✅✅
Q).लोकसभेला एकदाही समोर ना गेलेले पंतप्रधान कोन ?
a) मोरारजी देसाई
b) लालबहादूर शास्त्री
c) चौधरी चरण सिंह
d) इंदिरा गांधी
C✅✅✅
Q).स्वदेशी शब्दाचा राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात प्रथम उल्लेख कोणी केला ?
a) लोकमान्य टिळक
b) रवींद्रनाथ टागोर
c) मदन मोहन मालवीय
d) लाला लाजपत राय
A✅✅✅✅6
Q).महात्मा फूले यांना महाराष्ट्राचे बुकर टी वाशींगटन कोणी म्हटले ?
a) सयाजीराव गायकवाड
b) शाहू महाराज
c) महात्मा गांधी
d) भारतीय जनता
B✅✅✅✅
Q).खालीलपैकी ब्रिटीश संसदेने केलेल्या कोणत्या कायद्यानुसार निययामक मंडळाची स्थापना करण्यात आली ?
a) नियामक कायदा 1873
b) पिट्स इंडिया कायदा
c) सनदी कायदा 1813
d) सनदी कायदा 1833
B✅✅✅✅✅
[6/27, 8:00 AM] +91 95119 97311: [प्र.१] भारतीय चलनामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होत नाही?
अ] चलनी नोटा
ब] चलनी नाणी
क] सरकारी रोखे
१] फक्त अ
२] फक्त ब
३] फक्त क
४] फक्त ब आणि क
उत्तर
३] फक्त क
------------------
[प्र.२] भारतात दशमान चलन पद्धती कोणत्या कायद्याने अस्तित्वात आली?
१] नाणे दुरुस्ती कायदा १९४८
२] नाणे दुरुस्ती कायदा १९३५
३] नाणे दुरुस्ती कायदा १९५५
४] नाणे दुरुस्ती कायदा १९४९
उत्तर
३] नाणे दुरुस्ती कायदा १९५५
------------------
[प्र.३] खालीलपैकी कोणत्या योजनेत केंद्र : राज्य वाटा ४९ : ५१ आहे?
१] अल्पसंख्यांक विकास योजना
२] शबरी आदिवासी वित्त व विकास योजना
३] मौलाना आझाद विकास योजना
४] स्वाभिमान योजना
उत्तर
२] शबरी आदिवासी वित्त व विकास योजना
------------------
[प्र.४] आम आदमी विमा योजनेसंबंधी खालीलपैकी योग्य विधान निवडा.
अ] अकाली मृत्यूस ३०००० रुपये आश्वासित रक्कम आहे.
ब] या योजेनेंतर्गत संपूर्ण ग्रामीण कुटुंबाचा विमा उतरविण्यात येतो.
क] अपघाती लाभ ३७५०० ते ७५००० रुपयाच्या दरम्यान मिळतो.6
१] अ आणि ब
२] ब आणि क
३] अ आणि क
४] वरील सर्व
उत्तर
३] अ आणि क
------------------
[प्र.५] नागरी दलित वस्ती सुधार योजना कधीपासून कार्यान्वित झाली?
१] १९९१-९२
२] १९९५-९६
३] २००२-०३
४] १९९८-९९
उत्तर
२] १९९५-९६
------------------
[प्र.६] 'किसान जनता अपघात योजना' राज्यात पूर्वी कोणत्या नावाने कार्यरत होती?
१] शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना
२] जीवन शेतकरी सुरक्षा योजना
३] राष्ट्रीय कृषी मालक सुरक्षा योजना
४] वरीलपैकी नाही
उत्तर
१] शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना
------------------
[प्र.७] ग्रामीण शेतक-यांना वीज बिल भरण्यात विविध सुविधा देणारी योजना कोणती?
१] कृषी उर्जा योजना
२] कृषी संजीवनी योजना
३] उर्जा शेती योजना
४] महावितरण योजना
उत्तर
२] कृषी संजीवनी योजना 6
------------------
[प्र.८] किसान क्रेडीट कार्ड योजनेसंबंधी योग्य विधाने ओळखा.
अ] हि योजना १९९९ पासून सुरु झाली.
ब] २००६-०७ पासून या योजनेंतर्गत लघु व मध्यम मुदतीची कर्जे मंजूर करण्यात येतात.
१] फक्त अ
२] फक्त ब
३] दोन्ही योग्य
४] दोन्ही अयोग्य
उत्तर
१] फक्त अ
[२००६-०७ पासून या योजनेंतर्गत दीर्घ मुदतीची कर्जे मंजूर करण्यात येतात.]
------------------
[प्र.९] राजीव आवास योजनेसंबंधी योग्य विधान ओळखा.
अ] या योजनेची सुरुवात २०११ साली झाली.
ब] या योजनेत ५०% वाटा केंद्राने उचलला आहे.
क] या अंतर्गत ग्रामीण गृहनिर्माणास चालना देण्यात येते.
१] अ आणि ब
२] ब आणि क
३] अ आणि क
४] वरील सर्व
उत्तर
१] अ आणि ब
------------------
[प्र.१०] राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन संबंधी अयोग्य विधान ओळखा.6
अ] या योजनेची सुरुवात २००७-०८ मध्ये झाली.
ब] विविध उत्पादन क्षमतांचा विकास6 करून उत्पादनात वाढ घडवून आणणे हा या योजनेचा उद्देश आहे.
क] या योजनेंतर्गत गहू, तांदूळ, कडधान्ये यांना महत्व देण्यात आले आहे.
१] फक्त अ
२] फक्त ब आणि क
३] फक्त अ आणि क
४] वरीलपैकी एकही नाही
उत्तर
४] वरीलपैकी एकही नाही
@MpscMe
@MpscMe
@MpscMe
[6/27, 8:04 AM] +91 95119 97311: Q).इनमें से किस राज्य ने ई-मित्र (e-mitra) कार्यक्रम की शुरूवात की है ?
a) मध्यप्रदेश
b) राजस्थान
c) हिमाचल प्रदेश
d) आंध्र प्रदेश
A✅✅✅✅
Q).इनमे से कौनसा राज्य ग्रामीण रोजगार गारंटी योजना के तहत् भारत में रोजगार प्रदान करने में सर्वप्रथम है ?
a) मध्यप्रदेश
b) पंजाब
c) तमिलनाडु
d) छत्तीसगढ
A✅✅✅
Q).निम्न मे से आईसीआईसीआई (ICICI ) किस एक का नाम है ?
a) निगम
b) ब्यूरो
c) वित्तीय संस्था
d) रासायनिक उद्योग
C✅✅✅✅
Q).अक्षय जल धारा योजना इनमे से किस राज्य से संबंधित है ?
a) हरियाणा
b) राजस्थान
c) उत्तर प्रदेश
d) दिल्ली
C✅✅✅✅
Q).आर्थिक सर्वेक्षण द्वारा प्रकाशित है-
a) भारत की सरकारें
b) योजना आयोग
c) भारतीय सांख्यिकी संस्थान
d) वित्त मंत्रालय
C✅✅✅✅✅
Q).निम्न में से कौन सा एक सीमित दायित्व भागीदारी फर्म की सुविधा नहीं है?
a) आंतरिक शासन भागीदारों के बीच आपसी सहमति से फैसला किया जा सकता है
b) पार्टनर्स और प्रबंधन अलग होने की जरूरत नहीं है
c) यह शाश्वत उत्तराधिकार के साथ एक निगमित निकाय है
d) पार्टनर्स 20 से कम होना चाहिए
D✅✅✅✅
Q).भारतीय रुपया का प्रतीक ₹ हो गया है, यह प्रतीक चिन्ह किसके द्वारा डिजाइन किया गया है?
a) डी. उदय रेड्डी
b) उदय डी. राज
c) डी. कुमार राजू
d) डी. उदय कुमार
D✅✅✅
Q).इनमे किस भारतीय कम्पनी ने हाल ही मे 1 ट्रीलियन कम्पनी का दर्जा पाया है ?
a) एन.टी.पी.सी.
b) ओ.एन.जी.सी.
c) इन्फोसिस
d) रिलायंस इडस्
C✅✅✅✅
Q).आशा योजना के संबंध में इनमे से क्या सही नही है ?
a) यह योजना राष्ट्रीय ग्रामीण हेल्थ मिशन के अन्तर्गत आती है
b) यह योजना प्रोत्साहन आधारित है
c) इस योजना का संबंध प्राथमिक स्वास्थ्य सुरक्षा से है !
d) इनमें से कोई न
D✅✅✅
Q).विश्व बैक द्वारा जारी रिपोर्ट के अनुसार सार्वजनिक निजी साझेदारी में भारत के राज्यो का सही अवरोही क्रम है ?
a) गुजरात, तमिलनाडू, महाराष्ट्र
b) महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश
c) मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात
d) गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र
C✅✅✅✅✅
Q).13 वें वित्त आयोग की किसकी अध्यक्षता में गठित किया गया था ?
a) वार्र एस पी थोराट
b) टीएस विजयन
c) विजय एल केलकर
d) लक्ष
C✅✅✅✅✅
Q).भारतीय अर्थव्यवस्था _ अर्थव्यवस्था है!
a) मिश्रित
b) मुकत
c) समाजवादी
d) गांधीवादी
A✅✅✅✅✅
Q).नीचे दिए गए अधिग्रहण/विलय मे से कौनसा सुमेल नही है ?
a) टाटा - कोरस
b) थॉमसन - रियूटर
c) बिरला - नोवेलिस
d) स्टार - टेन स्पोर्टस
D✅✅✅✅
Q).ग्लोबल सर्विसेज पत्रिका द्वारा प्रकाशित सूची (2010) मे विश्व मे किस देश में सर्वाधिक इन्फोटेक एवं आउट सोर्सिंग कम्पनियॉ है ?
a) जापान
b) भारत
c) संयुक्त राज्य अमेरिका
d) फिलीपीन्स
B✅✅✅
Q).भारत जनसांख्यिकीय संक्रमण के दूसरे चरण में होना कहा जाता है क्योंकि-
a) जन्म और मृत्यु दर दोनों अधिक होती है
b) मृत्यु दर और जन्म दर में तेजी से गिरावट आ रही है
c) जन्म दर उच्च है, लेकिन मृत्यु दर में स्वास्थ्य सेवाओं में होने वाले सुधार से घट रही है
d) उपरोक्त में से कोई नहीं
C✅✅✅✅
Q).भारत में सिक्के की दशमलव प्रणाली को क़ब बदल दिया ?
a) अप्रैल 1995
b) अप्रैल 1957
c) अप्रैल 1958
d) अप्रैल 1959
B✅✅✅✅
Q).अक्टूबर 2008 तक लघु उद्योगों के लिए आरक्षित उत्पादों की संख्या कितनी है?
a) 35
b) 81
c) 106
d) 21
D✅✅✅
Q).उपभोक्ता संरक्षण अधिनियम (खोपरा) कब पारित किया गया था?
a) 1995
b) 1984
c) 1986
d) 1980
C✅✅✅✅
Q).ग्लोबल रिस्क 2010 रिपोर्ट इनमें से किस संगठन के द्वारा तैयार की गई थी ?
a) विश्व व्यापार संगठन (W.T.O.)
b) अन्तर्राष्ट्रीय मुद्रा कोष (IMF)
c) वर्ल्ड इकोनॉमिक फोरम
d) इनमें से कोई नही
C✅✅✅✅
Q).रक्षा मंत्रालय वैट से संबंधित है-
a) उत्पाद शुल्क
b) बिक्रीकर
c) धन कर
d) आयकर
B✅✅
Q).निम्न मे से जन्म दर में अचानक कमी का कारण होगा -
a) ऋण अनुरोध में वृद्धि
b) प्रति व्यक्ति आय में वृद्धि
c) बचत में वृद्धि
d) निवेश में वृद्धि
B✅✅✅✅
Q).राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी योजना के अन्तर्गत खर्च की गई कुल निधि का कितना प्रतिशत केन्द्र द्वारा प्रदान किया जाता है ?
a) 50%
b) 80%
c) 90%
d) 75%
C✅✅✅✅
Q).जनसंख्या और आर्थिक समृद्धि के घनत्व हैं-
a) एक दूसरे से संबंधित नहीं
b) विपरीत रूप से एक दूसरे से जुड़े
c) आनुपातिक रूप से एक दूसरे से जुड़े
d) पर्यायवाची
C✅✅✅
Q).सन् 1857-68 में भारत में प्रति व्यक्ति आय 20 रुपए थी ,पहली बार किसके द्वारा निर्धारित किया गया था ?
a) सर डब्ल्यू हंटर
b) एम जी रानाडे
c) दादाभाई नौरोजी
d) आर सी दत्ता
C✅✅✅✅
Q).इनमे से कौन नाशदाक-100 सूचकांक मे दर्ज होने वाली भारत की प्रथम कंपनी है ?
a) ओरेकल
b) पटनी कम्प्यूटर्स
c) टी.सी.एस
d) इन्फोसिस
B✅✅✅✅
Q).इनमे किस राज्य में लाडली लक्ष्मी योजना की शुरूवात की गई ?
a) म्ध्य प्रदेश
b) राजस्थ
[6/27, 8:06 AM] +91 95119 97311: Harshal Jaminkar:
@MpscMe 👈
@MpscMe 👈
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*प्रश्न १: खालीलपैकी प्रत्ययघटीत शब्द कोणता?*
१)पुजारी✅
२) परिश्रम
३) प्रगती
४) प्रशांत
*प्रश्न २: खालीलपैकी कोणता शब्द पूर्णाभ्यस्त आहे?*
१) सोक्षमोक्ष
२) कडकड
३) काळाकाळा✅
४) गडगड
*प्रश्न ३: खालीलपैकी कोणता सिद्ध शब्दाचा प्रकार नाही?*
१) तदभव
२) अभ्यस्त✅
३) देशी
४) तत्सम
*प्रश्न ४: खालीलपैकी कोणता शब्द देशी नाही?*
१) घोडा
२) धोंडा
३) झाड
४) गाव✅
*प्रश्न ५: खालीलपैकी कोणता शब्द अंशाभ्यस्त आहे ?*
१) सरसर
२) दूरदूर
३) दगड धोंडा✅
४) पडसाद
*प्रश्न ६: खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून रूढ झाला आहे?*
१) किल्ली✅
२) कंबर
३) काम
४) कजाग
*प्रश्न ७: 'खळखळ' हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?*
१) अनुकरण वाचक✅
२) अंशाभ्यस्त
३) पूर्णाभ्यास्त
४) उपसर्गघटित
*प्रश्न ८: खालीलपैकी नञ तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते?*
१) नातसून
२) नीलकंठ
३) नाइलाज✅
४) नवरात्र
*प्रश्न ९: 'सहोदर' या सामाजिक शब्दाचा समास कोणता?*
१) विभक्ती बहुव्रीही
२) सहबहुव्रीही✅
३) प्रादिबहुव्रीही
४) नञ बहुव्रीही
*प्रश्न १०: 'आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे' या वाक्यातील उपमान कोणते?*
१) माया
२) तुझी
३) आम्हावरी
४)आभाळागत✅
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
@MpscMe 👈
@MpscMe 👈
@MpscMe 👈
[6/27, 8:06 AM] +91 95119 97311: Harshal Jaminkar:
@MpscMe 👈
@MpscMe 👈
@MpscMe 👈
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
*प्रश्न क्रमांक १*.
संसदेत *घरगूती हिंसा*कायदा कोणत्या साली पारित केला?
(A) २००५✅✅✅
(B) २००३
(C) २००७
(D) २००९
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
*प्रश्न क्रमांक २*.
आंग्ल भारतीय समाजासंबंधी चुकीचे विधान कोणते?
(A) पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास राष्ट्रपती लोकसभेत या समुदायाची दोन प्रतिनिधी नियुक्त करतात
(B) पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास राज्यपाल विधानसभेत या समुदायाचा एक प्रतिनिधी नियुक्त करतात
(C) सुरवातीच्या काळात ही तरतुद फक्त १० वर्षासाठीच म्हणजे १९६० पर्यंत होती.
(D) सध्या या तरतुदींना २०३० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.✅✅✅
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
*प्रश्न क्रमांक ३*.
लोकसभा निवडणूकांसाठी भारत किती मतदार संघात विभागला गेला आहे?
(A) ५४५
(B) ५४३💐💐💐
(C) ५५०
(D) २७२
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
@MpscMe 👈
@MpscMe 👈
*प्रश्न क्रमांक ४*.
मुख्य निवडणूक आयुक्त हे कोणाला ऊत्तरदायी असतात.?
(A) पंतप्रधान
(B) राष्ट्रपती
(C) A व B दोघांनाही
(D) यापैकी नाही✈✈✈
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
*प्रश्न क्रमांक ५*.
खालील पैकी कोणत्या नियुक्त्या राष्ट्रपतींच्या नावाने होत असतात.?
(१) राज्याचे राज्यपाल
(२) निवडणूक आयुक्त
(३) बाहेरच्या देशातील भारतीय राजदूत
(४) संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य
अ) १,२व ३
ब) १ व ४ फक्त
क) १, २ व ४
ड) वरील सर्व✅✅✅
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
*प्रश्न क्रमांक ६*.
जनहित याचिकांचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो?
(A) न्यायमूर्ती चंद्रचूड
(B) न्यायमूर्ती भगवती✅✅✅
(C) न्यायमूर्ती बालक्रुष्णन
(D) न्यायमूर्ती शहा
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
*प्रश्न क्रमांक ७*.
मंडल आयोग लागु करताना कोणत्या सालच्या जणगणनेचा आधार घेण्यात आला होता?
(A) १९५१
(B) १९४१
(C) १९३१✅✅✅
(D) १९२१
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
*प्रश्न क्रमांक ८*.
शिक्षणाच्या मूलभूत हक्कांसंबंधी विधेयकाबाबत चुकीचे विधान कोणते?
(A)संसदेत ४ आँगस्ट २००९ साली पारित झाले।
(B) ६-१४ वर्षे वयोगटातील बालकांना मोफत व सक्ती शिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली.
(C) विधेयकाचा कच्चा मसुदा २००५ सालीच तयार करण्यात आला होता.
(D) याची अंमलबजावणी १५ जून २०१० पासून सुरू झाली.✅✅✅
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
*प्रश्न क्रमांक ९*.
भाषीय आधारावर भारतात सर्वप्रथम पुनर्गठित करण्यात आलेले राज्य कोणते?
(A) मद्रास
(B) म्हैसूर
(C) आंध्रप्रदेश✅✅
(D) कर्नाटक
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
*प्रश्न क्रमांक १०*.
१९७५ साली सिक्कीम मध्ये घेण्यात आलेल्या सार्वमत चाचणीत कोणत्या राजाची राजवट संपुष्टात आली?
(A) चोग्याल✅✅✅
(B) उझवार
(C) आदीमाई
(D) मिझो
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
📚📚📚 *JP Questions* 📚📚📚
साहित्य अकादमीचा यंदाचा ' *युवा पुरस्कार* कोणत्या पुस्तकासाठी जाहीर करण्यात आला आहे? लेखकाचे नाव काय आहे ?
✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼✍🏼
🏋🏼🏋🏋🏼 *JP ANSWER*🏋🏼🏋🏼🏋🏼
पुस्तकाचे नाव ः *उभ आडव*
Join us..
👇👇👇👇👇👇👇
@MpscMe 👈
@MpscMe 👈
@MpscMe 👈
[6/27, 8:07 AM] +91 95119 97311: Harshal Jaminkar:
🌷🌷🌷🌷🌷🌷
Join us..
@MpscMe 👈
@MpscMe 👈
@MpscMe 👈
☀☀☀☀☀☀☀☀☀☀☀
*प्रश्न 1*
*चुकीची जोडी ओळखा*
*पर्याय*
*(1)👉चिंचेमध्ये टारटारीक अम्ल असते*
*(2)👉अवळयामध्ये अस्कारबीक अम्ल असते*
*(3)👉दह्यामध्ये ऍसिटीक अम्ल असते*✅✅
*(4)👉लिंबूमध्ये सायट्रिक अम्ल असते*
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
*प्रश्न 2 रा*
*असत्य विधान ओळखा*
*पर्याय*
*(1)👉जो पदार्थ पाण्यात विरघळल्या वर OH आयन देतो त्याला अम्लारी म्हणतात*
*(2)👉अम्लारी चवीला आंबट असतात*
*(3)👉आम्लरीत लाल लिटमस निळा होतो*
*(4)👉सामू नेहमी PH 7 पेक्षा जास्त असतो*
*पर्याय*
*(5)👉फक्त 1*
*(6)👉फक्त 1 व 3*
*(7)👉फक्त 3 व 4*
*(8)👉फक्त 2*✅✅
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
@MpscMe 👈
@MpscMe 👈
*प्रश्न 3*
*सत्य विधान ओळखा*
*पर्याय*
*(1)👉आयनिक संयुगे पाण्यात विरघळत नाहीत*
*(2)👉आयनिक संयुगे सेंद्रिय द्रावकांमध्ये विरघळतात*
*(3)👉आयनिक संयुगे सर्वसाधरणपणे द्रव स्वरूपात असतात*
*(4)👉सर्व अकार्बनी संयुगे आयनिक संयुगे असतात*✅✅
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
*प्रश्न 4 था*
*राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे अस्पृश्य मुलांसाठी सुरु केलेल्या वसतिगृहाचे नाव काय होते..?* (PSI 2011)
*पर्याय*
*(5)👉मिस क्लार्क वसतिगृह*✅✅
*(6)👉व्हिक्टोरिया वसतिगृह*
*(7)👉एम. एस.फ्रेझर वसतिगृह*
*(8)👉के.फिटझिरल वसतिगृह*
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
*प्रश्न 5 वा*
*लोकसेवेसाठी कर्वे यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली..?*
*पर्याय*
*(4)👉महिला विद्यापीठ*
*(3)👉ग्राम मंडळ*
*(2)👉निष्काम कर्ममठ*✅✅
*(1)👉ग्रामरक्षा*
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
*प्रश्न 6 वा*
*कोणत्या किरणांना वस्तुमान नसते..?* (sti 2011)
*पर्याय*
*(1)👉अल्फा*
*(2)👉गॅंमा*✅✅
*(3)👉बिटा*
*(4)👉क्ष-किरण*
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
*प्रश्न 7 वा*
*पुणे कराराबाबत कोणती विधाने बरोबर नाहीत...?*
*पर्याय*
*(5)👉बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात करार झाला*
*(6)👉आंबेडकरांची स्वतंत्र मतदार संघाची मागणी मान्य झाली*✅✅
*(7)👉अस्पृश्यनसाठी राखीव जागा देण्यात आल्या*
*(8)👉वरील तिन्ही चूक*
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
@MpscMe 👈
@MpscMe 👈
*प्रश्न 8*
*खालील पैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे* (sti 2011)
*पर्याय*
*(1)👉कोरोमंडल किनारा*✅✅
*(2)👉कोकण किनारा*
*(3)👉मलबार किनारा*
*(4)👉दक्षिण किनारा*
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
*प्रश्न 9*
*महाराष्ट्रातील लागवडीखालील जमिनीच्या किती टक्के क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आहे..?*
*पर्याय*
*(5)👉80 टक्के*
*(6)👉60 टक्के*
*(7)👉40 टक्के*
*(8)👉35 टक्के*✅✅
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
*प्रश्न 10*
*१९४१-१९६१ अशी २० वर्षाची रस्ते बांधणी योजना स्वातंत्र्यापूर्वी ठरविण्यात आली, त्या योजनेचे नाव काय होते...?* (PSI 2012)
*पर्याय*
*(1)👉नागपूर योजना*✅✅
*(2)👉मुंबई योजना*
*(3)👉कानपुर -आग्रा योजना*
*(4)👉कोलकाता योजना*
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
*🏆🏆🏆Jp🏆🏆🏆*
*राष्ट्रीय बंदर व्यवस्थापन संस्था कुठे आहे..?*
*वेळ 40 sec*
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
👉Jp उत्तर👉
*🏅🎯चैन्नई..👈👈..
Join us..
@MpscMe 👈
@MpscMe 👈
[6/27, 8:07 AM] +91 95119 97311: Harshal Jaminkar:
Join us..
@MpscMe..👈
प्रश्नसंच 1 : मराठी
१) नामाऐवजी वापरल्या जाणार्या शब्दाला काय म्हणतात ?
अ) विशेष नाम
ब) सर्वनाम
क) विशेषण
ड) क्रियापद
उत्तर : ब
====================
२) शब्दाच्या किती जाती आहेत?
अ) आठ
ब) पाच
क) तीन
ड) बारा
उत्तर :अ
====================
३) विसंगत पर्याय निवडा
अ) क - ख
ब) च - छ
क) ब - भ
ड) त - थ
उत्तर : क
====================
४) हरणाच्या कानात वारा शिरला ? (कर्ता ओळखा)
अ) हरीण
ब) शिरला
क) कान
ड) वारा
उत्तर : अ
====================
५) समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजे ? (शब्द शक्ती ओळखा )
अ) लक्षणा
ब) व्यंजना
क) अभिधा
ड) वरील पैकी सर्व
उत्तर : ड
====================
६) नीलकंठ, रक्तचंदन, मुखकमल समासाचा प्रकार ओळखा ?
अ) द्विगु समास.
ब) द्वंद्वाव समास
क) कर्मधारय समास
ड) अलुक तत्पुरुष समास.
उत्तर : क
====================
७) स्वताशी केलेले भाषण म्हणजेच ?
अ) संवाद
ब) स्वगत
क) वाद
ड) नांदी
उत्तर : ब
====================
८) राजु जोराने धावतो. (प्रयोग ओळखा )
अ) भावे प्रयोग
ब) कर्मणी प्रयोग
क) सकर्मक कर्तरी
ड) अकर्मक कर्तरी
उत्तर :क
====================
९) कर्म, दुग्ध, हस्त, कोमल हे कोणत्या प्रकारचे शब्द आहे?
अ) देशी
ब) तत्सम
क) तत्भव
ड) परभाषीय
उत्तर : ब
====================
१०) आई सारखी मायाळू आईच . (अलंकार ओळखा )
अ) उपमा
ब) व्यतिरेक
क) अनन्वय
ड) रुपक
उत्तर : ड
====================
Join us..
@MpscMe..👈
[6/27, 8:07 AM] +91 95119 97311: Harshal Jaminkar:
Join us..
@MpscMe 👈
☝☝☝☝
★|| मराठी व्याकरण ||★
📚 चला ग्रंथकार ओळखू या📚
•▪•▪•▪•▪•▪•▪•▪•
१) ' मृत्युंजय ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ?
o विश्वास पाटील
o आनंद यादव
o रणजीत देसाई
o शिवाजी सावंत ✅
२) ' ययाती ' या कादंबरीचे लेखक कोण ?
o यशवंत कानेटकर
o वि. स. खांडेकर ✅
o व्यंकटेश माडगुळकर
o आण्णाभाऊ साठे
३) ' फकीरा ' ही गाजलेली कादंबरी कोणाची ?
o आण्णाभाऊ साठे ✅
o बा. भ. बोरकर
o गौरी देशपांडे
o व्यंकटेश माडगुळकर
४) राज्यशासनाचा पुरस्कार मिळालेली ' पांगिरा ' ह्या कादंबरीचे लेखक कोण ?
o लक्ष्मीकांत तांबोळी
o प्रा. व. भा. बोधे
o विश्वास महिपाती पाटील ✅
o वा. म. जोशी
५) शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली ?
o गावचा टिनोपाल गुरुजी ✅
o चंद्रमुखी
o ग्रंथकाली
o मंजुघोषा
६) ' गोलपिठा ' या कादंबरीचे लेखक हे ........आहेत .
o नामदेव ढसाळ ✅
o दया पवार
o जोगेंद्र कवाडे
o आरती प्रभू
७) व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?
o झाडाझडती
o संभाजी
o बनगरवाडी ✅
o सात सक त्रेचाळीस
८) ' कोसला ' या कादंबरीचे लेखक कोण ?
o श्री. ना, पेंडसे
o भालचंद्र नेमाडे ✅
o रा. रं. बोराडे
o ग.ल. ठोकळ
९) मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती ?
o मुक्तामाला
o बळीबा पाटील
o यमुना पर्यटन ✅
o मोचनगड
१०) गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?
o एकेक पान गळावया ✅
o स्फोट
o कल्याणी
o झाड
११) ' युगंधरा ' या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत ?
o गौरी देशपांडे
o शैला बेल्ले
o जोत्स्ना देवधर
o सुमती क्षेत्रमाडे ✅
१२) ' शेकोटी ' कादंबरीचे लेखक कोण ?
o डॉ. यशवंत पाटणे ✅
o आशा कर्दळे
o ह.ना.आपटे
o व.ह. पिटके
१३) आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली ?
o वामन परत आला
o जगबुडी
o एक होता फेंगाड्या
o गावपांढर ✅
१४) ' स्वप्नपंख ' या कादंबरीचे लेखक कोण ?
o राजेंद्र मलोसे ✅
o भाऊ पाध्ये
o दादासाहेब मोरे
o जयंत नारळीकर
१५) वि. वा. शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?
o कल्पनेच्या तीरावर ✅
o गारंबीचा बापू
o पांढरे ढग
o वस्ती वाढते आहे
-----------------------------------------------------
Join us @MpscMe..👈